Friday, May 20, 2011

निषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा!


(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.)
वाचा आणि क्रुतीशील निषेध करा.

ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श्री. पुरुषोत्त्म खेडेकरांचे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे नावाचं पुस्तक नुकतचं वाचण्यात आलं. त्यात त्यानी ब्रह्मणांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन केलेले लिखान वाचुन मी अवाक झालो. ही लोकं आंबेडकर चळवळीच्या नावाखाली जे काही  लिखान करीत आहेत त्यामुळे लवकरच आंबेडकर चळवळ आपला दर्जा गमावुन बसेल ही काळ्य़ा दगडावरची रेष आहे.  संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघनी आपल्या आंबेडकर चळवळीत घुसखोरी तर केलीच पण आपल्या पवित्र चळवळीत शिरुन जो अश्लिल व अश्लाघ्य प्रकार चालविला आहे ते बघता मराठ्यांची(ब्रिगेडी) मानसिकता किती खालच्या पातळीची आहे हे लक्षात येईलच. आंबेडकर चळवळ नेहमी ब्राह्मणांशी वैचारिक पातळीवर विरोध करीत आली आहे. हक्कासाठी लढत आलेली आहे, समानतेचा अधिकार मागण्यासाठी आजवर झटत आलेली आहे. हे सगळं करताना पदोपदी तेजोभंग केल्या गेला, अत्यंत अमाणुषतेनी वागविले गेले तरी आंबेडकरी जनतेनी संयमानी व शालीनतेनी ही चळ्वळ आजवर पुढे आणली. पण जेंव्हा पासुन ब्रिगेड नावाची टपोरी संघटना आंबेडकरी चळवळीत शिरली तेंव्हापासुन आंबेडकरी चळवळीची शालीनता ढासळते आहे. ब्रिगेडनी जाणीवपुर्वक या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम चालविल्याचे दिसते. त्यानी थेट ब्राह्मण स्त्रियाना अश्लिल भाषेत अगदी खालच्या पातळीवर जाऊन जे काही लिखान चालविले आहे व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविले आहे ते बघता अशा नालायक मराठ्यानी आंबेडकर चळवळीला मलिन करण्याचे रचलेले षडयंत्र आजच ओळखुन यांना लाथा घालून आंबेडकर चळवळीतुन हाकलुन दिले पाहिजे.
ज्या बाबासाहेबानी सदैव संयमानी व मनाचा तोल ढासळु न देता वैचारीक उठाव करुन मनुवादाची तटबंदी फोडुन काढली अशा महामानवाचे नाव घेऊन ब्रिगेडनी आंबेडकरी चळवळीला अश्लिलतेची भाषा देऊन बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलेले दिसते.
पुरुषोत्तम खेडेकरानी त्यांच्या वर उल्लेखीत पुस्तकात काय लिहले आहे त्याची पान मी ईथे टाकलेली आहे ते वाचा.
***********************************************
 ते पुढे लिहतात "सगळे ब्राह्मण पुरुष हे नपुसक असतात, त्यांच्या बायका मात्र टंच असतात. ब्राह्मण पुरुष बायकांची शारिरीक गरज पुर्ण करु शकत नाही म्हणुन त्यांच्या बायका मराठा पुरुषांकडुन आपल्या शरीराची तहान भागवुन घेतात. अनेक ब्राह्मण घरात एकच मराठा-बहुजन पुरुष सासु-सुन-मुलगी अशा तीन पिढ्यातील स्त्रीयांचे लैंगिक समाधान करण्यात गुंतलेले असतात.  परिणामत: ब्राह्मण पुरुष रिकामेच  असतात. त्याना उघड्या डोळ्यानी आपली तरूण सुंदर बायको आपल्याच साक्षिने परपुरुषाच्या बाहुपाशात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगता असल्याचे पहावे लागे. त्यातल्या त्यात चित्पावन ब्राह्मण पुरुष स्वत:ची आई, बायको, बहिण, मुलगी ह्या सर्वच स्त्रीयाना बजारातील वस्तू म्हणूनच पाहतो. त्यामुळे त्यांचा व्यापार करण्यात ते आजहि पुढे आहेत. ब्राह्मण पुरुष सहजतेने स्वत:ची बायको परपुरुषाच्या बाहुपाशात देतो."

************************************************

या पुढे जाऊन ते लिहतात, "ब्राह्मण स्त्रिया प्रजोत्पादनापेक्षा शारीरिक लैंगिक गरजेला जास्त महत्व देतात. तसेच सर्व ब्राह्मण स्त्रियांना कृतुकालात पुरुषसंबंध ठेवणे अवघड असते. याच मानसिक विकृतीतून ब्राह्मण पुरुष सतत दारु पिऊन नशेत असतात. बहुजन भांडवलदार चित्पावन स्त्रियांवर पैसे उधळतात. ब्राह्मण पुरुष मुळात थंड रक्ताचे असतात व नपुसक असतात. याउलट स्त्रीया अत्यंत कामुक व मदमस्त असतात." अशा प्रकारे स्त्रीयांवर शिंतोळे उडविणे म्हणजे चळवळीचा भाग आहे असा समज असणा-या या ब्रिगेडशी आंबेडकरी चळवळीने संधान बांधणे कितपत योग्य आहे हे ठरविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जी आंबेडकरी चळवळ नेहमी नीतिमुल्ये जपुन आपल्या हक्कासाठी लढत आलेली आहे त्या चळवळीचा सोबती म्हणुन ब्रिगेड व मराठा सेवा संघ शेजारी उभं राहण्याच्याही लायकीचा नाही हे वरील उता-यावरुन सिद्ध होते. बाबासाहेबानी व्यक्ती विरोध कधीच केला नाही. त्यांचा विरोध होता विचारसरणीला. पण आज आमचा सोबती म्हणुन मांडिला मांडी लावुन बसणारा हा मराठा सोबती तर आंबेडकर चळवळीच्या खांद्यावर बंदुक ठेवुन ब्राह्मण स्त्रियांवर व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविण्यातच धन्यता मानत आहे. या कृत्यामुळे त्यांच्या सोबत आपली प्रतिमा मलीन होणार याचं कुणाला काही देणं घेणं नाही.
 **********************************************

दंगली करण्याची प्रेरणा: खेडेकरानी ब्राह्मण स्त्रियांच्या चारित्र्यावर यथेच्च शिंतोळे उडविल्यावर तरुणाना दंगली करण्याची प्रेरणा देणार लिखान केले आहे. ते लिहतात, "अशा अवस्थेत सुबुद्ध व प्रशिक्षित मराठा युवकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी जाणिवपुर्वक मराठा समाजाला धार्मिक व जातीय दंगल घडवून आणावी लागेल. अशी सुनियोजीत धार्मिक व जातीय दंगल घडवुन आणण्यासाठी मराठा समाजाने इतर बहुजन समाजाला विश्वासात घेऊन काम फत्ते करावे.  ब्राह्मण हाच एकमेव मानसिक, बौद्धिक व सामाजिक शत्रु असल्याचे मांडावे लागेल. हिटलरशाहीप्रमाणे मराठा व बहुजनांच्या मनावर ब्राह्मण हाच्व  शत्रु व अतो नेस्तेनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा करावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापुन वा जाळून मारावेच लागतील. हि दंगल केवळ ब्राह्मण पुरुषा विरोधात राबविली जाईल. भारत देश निब्राह्मणी करावा लागेल. मराठा समाजाने अशा दंगलींचे नेतृत्व केल्यास इतर समाजही त्याना सर्वत्र सहभाग देईल. ते सामाजीक व कायदेशीर मराठा कर्तव्य आहे" आत्ता बोला, अशी विचारधारा असणारा, जो लादेनलाहि लाजवेल अशी योजना आखणारा खेडेकर व त्यांची मराठा सेवा संघ अन ब्रिगेड हे खरेच आंबेडकरी चळवळीच्या सोबतीने चालण्याच्या लायकीचे आहेत का? बाबासाहेबांची पोरं म्हणवुन घेणा-या आमच्या दलित नेत्याना अशा लोकांची सोबत करताना लाज कशी वाटत नाही. हा खेडेकर नावाचा माणुस दंगली घडविण्याच्या बाता करतो, चक्क तसे करण्यासाठी पुस्तक लिहुन काढतोय तरी आंबेडकरी चळवळ आज त्यांच्या सोबत आहे हे मला न उलगडलेलं कोळं आहे.

वरील पुस्तक वाचुन मलातरी ईतकं कळलय की मागे पुढे हि संघटना नुसती दहशत माजवीत फिरणार आहे. कत्तली करण्याची तयारी चालु आहे हे तर लिखीतच दिलं आहे. दंगे घडविण्याच्या प्राथमिक स्वरुपात असलेली ही संघटना कधी दंगली पुर्णत्वास नेईल माहीत नाही. पण अगदी नजिकच्या काळात हे झाल्यास त्यांच्या सोबत चालणारी आंबेडकरी चळवळ मलीन होईल हे मात्र निश्चीत. आंबेडकरी चळवळ हक्कासाठी लढा देणारी, समतेची मुल्ये जपणारी व सत्याग्रहाच्या मार्गानी प्रश्न निकाली काढणारी संघटना आहे. अगदी याच्या उलट ब्रिगेड व मसेसं कापा कापीची भाषा बोलणारी, मारझोड करणारी, दंगली घडविण्यासाठी तरुणाना प्रशिक्षीत करण्याचे मनसुबे रचणारी भविष्य काळात लवरच दहशतवादी संघटना म्हणुन नावा रुपाला येईल यातं तिळमात्र शंका नाही. 
भविष्यातील या दहशतवादी संघटनेशी वेळीच फारकत घेतली नाही तर उद्या आंबेडकर चळवळीवर सुद्धा हाच ठपका बसेल.

महाराष्ट्र सरकारला निवेदन:
मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा श्री. खेडेकरांचे "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नावाचं पुस्तक नुकतच वाचलो. त्या पुस्तकातील एकंदरीत विचार, ब्राह्मण स्त्रियांवर उडविलेले शिंतोळे व पुरुषांवर वयक्तिक पातळीवर केलेली टीका, अपमानास्पद वाक्यं अत्यंत निंदणीय आहेत. त्यानी पुस्तकात वापरलेली अश्लाघ्य भाषा ही चळवळीच्या पुस्तकाला न शोभणारी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं हे की नजीकच्या काळात दंगली घडविण्याचे कटकारस्तान ब्रिगेड रचत आहे या बद्दल त्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. या संघटनेवर वेळीच बंदी न घातल्यास उदया महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील व त्यास जबाबदार असेल आजचे निष्क्रिय सरकार... म्हणुन माझी प्राथमिक मागणी अशी आहे की आजच या संघटनेवर बंदी घालावे अन महाराष्ट्राला रक्तपातापासुन वाचवावे.
आजच जागे व्हा, अन ब्रिगेडला फाटा दया.
---------------------
प्रकाशक
जीजाऊ प्रकाशन
५८४, नारायणपेठ,
कन्याशाळा बसस्टॉप जवळ
पुणे-४११०३०
दु.: ०२०-२४४७६५३९

http://www.jijaiprakashan.com/contact.html

12 comments:

  1. Sir, kahi bhag tyanhi brahman manasikatevar lihalela barobar vatato parantu shivaji maharajani mhatale aahe ki par stri Mate-saman tya pramane sri Marath aso va dalit, Bahujan ticha aadar karane pratek shivajichya mavalyache kam aahe. Mahatma Jotiba mule brahman sriyana shikshan milale.

    khedekar aapan brahmani vevasthe viruddha aahat tyachya mala abhiman vatato tumhi mandalele dukhane sarvani sosale aahe sosave lagat aahe. parantu aapan lihale Jatiy dangal ghadavun aanu tya matashi me sahamat nahi. Aapan Bhudhancya aani Dr.Ambedakaranchya Margane rakthin kranti karavi aani ladhayache aasel tar buddhichya joravar ladhale pahije managatachya taktichya majavar nahi.

    Dhannavad

    ReplyDelete
  2. aasha lokanna kathoratali kathor shiksh hone garjeche ahe.
    sir,
    tumhi nyayasathi LDA aamhi tumchy barobar

    ReplyDelete
  3. Khedekar Mhantat Brahman gharanmadhye Aai Mulgi Soon etc striyansathi ekach Maratha Purushcha
    wapar Kamvasane chya purtisathi kartat. Janwaranchya ekach valu sampurn gavatil madinchya projpadnasathi vapartat tase maratha samajat manvi valu ahet kay."Maratha samajtil stree baher kunashi sadhi lagat karu lagli tari maratha purush santapto"ase khedekar mhantata mhanje maratha striya gharabaher padila ki konashitari lagat karyala lagtat kay?Aplya baykovar konihi line maru naye mhanun maratha purush aplya strila baher net nahi.Asehe Khedekar Mhantat Sampurn Maratha striyancha ha apman ahe Ajj bharatchya sarvocch padi ek maratha stree (rashrapatipadavar) ahe. Supriya Sule Vandana chavan yanchevishi kontari vait bolel kay. Khuddh ya Khedekarachi Bayco ton veles BJP chi amdar hoti. Sarv Striyani ani Sambhajibrigadechya Mahila Wingne suddha yacha nished kela pahije va zodyani marle pahije

    ReplyDelete
  4. chhatrapati shivray,rashtrapita mahatma fule aani
    Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar hya mahan purushana malin karnarya khedekar-meshram company viruddh apan ubhe rahilat tya baddal aapale abhinandan.hya ladhaimadhe swatas ekete samju naye aamhi tumchya padhishi ahot.

    ReplyDelete
  5. १ ब्राह्मण म्हणून मला प्रश्न पडतो कि आमची लोकसंख्या इतकी कमी आहे कि आम्ही कुणाला त्रास द्यायचा प्रश्नच येत नाही . कुल्काय्द्यात जमिनी गेल्या , राखीव जागांमुळे नोकऱ्या गेल्या (सरकारी) , गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत खेडेगावातील वास्तव्य संपले . आम्ही soft टार्गेट आहोत म्हणूनच आम्ही प्रत्येकवेळी टार्गेट केले जातो .

    ReplyDelete
    Replies
    1. {आम्ही soft टार्गेट आहोत म्हणूनच आम्ही प्रत्येकवेळी टार्गेट केले जातो .}
      असे नाही तर त्यामागे काही करणे असू शकतात. मग ते मराठ्यांची बदनामी असू शकते किंवा इतिहासाचे विकृतीकरण. सध्या तरी बर्याच सरकारी अधिकारी ब्राह्मण आहेत आणि ते ब्राह्मनेतरला सहकार्य करत नाहीत हेही असू शकते.

      Delete
    2. soft target cha artha asa hi aahe ki faqt rajkaran karnyasathi wa lokanmadhye dwesh bhavna bhadkavnyasathi brahman he sarvat soppe target aahe

      hi baab wegli ki rajyakarte he bahutek maratha asun dekhil te swataha paishe khanyat magna aahet
      Majhe ekach mhanne aahe ki 21 vya shatkat donach jaati aahet -- jyanchyakade paisa wa satta ahe -- wa jyanchya kade nahi

      Delete
  6. JEVA BABA PURANDARE NE AAMCHYA AAI-BAHINI BADDAL WAAIT LIHILE TEVA AAPAN KAHI BOLALA NAHIT ASE KA? MALA VATATE KI AAPAN FAKT AMBEDKAR CHALVALICHA AAV(SHOW) ANAT AHAT, AAPAN(TUMHI) KAHI KARU SHAKAT NAHI,FAKT VIRODH KARU SHAKATA, JO MARATHA SEVA SANGH CHANGLE KARAT AHE TYALA.HE POST WACHA "मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) (संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/ )

    ReplyDelete
  7. TUMHI MAZYA COLLEGE MADHYE AALA HOTAT.(SVERI ENGG COLLEGE PANDHARPUR), AAPAN JE KAHI WAR LIHLE AAHE TE MALA PATLE NAHI, KARAN TYA BRAMHANANI JAMES LANE CHYA BOOK WARIL BANDI UTHAVILI, TYA BADDAL AAPAN KAHI BOLALA NAHIT.PAN JAR KHEDEKAR SAHEBANI JARA KAHI WAIT LIHILE BRAHMANABADDL TAR TUMHALA LAGECH KAHATKALE? KA AAPAN PAN GULAM ZALAT KA BRAHMANANCHE? KA TYANCHI BAJU GHETA SARKHE? MAZA NUMBER AHE 8682820108. ME SADHYA TAMILNADU MADHYE AHE, JAR TUMHALA KAHI PATAT ASEL TAR CALL KARA.

    ReplyDelete
  8. लेखणीचे उत्तर लेखनीने द्यावे खेडेकर साहेबांचे बरोबर आहे. तुम्ही सहन करता आणि मग ते उरावर येउन बसतात

    ReplyDelete
  9. yugapurush purushotatm khedekar saheb lihitata te kahi tari mahatavache aahe he samjanyachya palikade asnare tyanchya tika karatat..suryavar thunkanaranan kay boalave

    ReplyDelete
    Replies
    1. yugpurush wagaire mhananysarkhe loka shekdo warshat ekhada hoto - tyanchyashi ashya manasachi tulana karne hi ayogya

      Delete