Friday, July 23, 2021

गुरुकुल

 गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेचे गोडवे गायले जातात.त्यात सर्वात पुढे असतात, ओबीसी,भटके, विमुक्त नी विमाप्र. ही पद्धत आजही आदर्श असल्याचा प्रचार केला जातो. मला सांगा ज्या गुरुकुलात फक्त ब्राह्मण,क्षत्रिय नी वैश्य मुलग्यांनाच प्रवेश होता,सर्व समाजातील मुलींना प्रवेश वर्ज्य होता,सगळ्या ओबीसी,भटके,विमुक्त,विमाप्र ना नो एन्ट्री होती ती पद्धत आदर्श कशी होऊ शकते? जे लाभार्थी आहेत, त्यांना ढोल-फटाके वाजवू द्या,पण जिथे तुम्हाला प्रवेशच नव्हता, तिचे गोडवे गाण्यापूर्वी जरा शुद्धीवर तर या दोस्तानो!- #प्रा_हरी_नरके

No comments:

Post a Comment