Friday, October 19, 2018

संविधानद्रोही






भारतात २६ जानेवारी १९५० पूर्वी लागू असलेले या देशातील सर्व धर्मांच्या रूढी, प्रथा, परंपरा, वहीवाट, नियम, उपनियम, कायदे, आदेश, अधिनियम, श्रद्धा, समजुती यातले जे काही भारतीय राज्यघटनेच्या विरोधात किंवा विसंगत असतील ते सारेच भारतीय राज्यघटनेच्या कलम १३ नुसार रद्द करण्यात आलेले आहेत.
शबरीमाला प्रकरणात जे लोक,पक्ष, संघटना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानत नाहीत ते संविधानद्रोही ठरतात.
-प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment