Friday, July 10, 2020

इ. १२ वी ला संविधान शिक्षणाचा ५० गुणांचा पेपर कम्पलसरी करावा

मुख्यमंत्र्यांना पत्र -
भारतीय राज्यघटनेचे संस्कार उद्याचे नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांत व्हावे म्हणून आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना इ. १२ वी ला संविधान शिक्षणाचा ५० गुणांचा पेपर कम्पलसरी करावा, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी संविधान प्रशिक्षण कार्यक्रम व्हावा अशी विनंती करणारे पत्र आम्ही मुख्यमंत्री यांना दिले आहे.या विषयाला तुमचा पाठींबा असेल तर कमेंटमध्ये लिहा.



No comments:

Post a Comment